https://timesofindia.indiatimes.com/city/pune/miraculous-rescues-but-30-years-on-fear-still-hounds-latur-earthquake-survivors/articleshow/104054929.cms?utm_source=chatgpt.com
https://www.facebook.com/share/p/18oehiVCRt/
भूकंपग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे!
१९९३ च्या भूकंपानंतर शासनाने पुनर्वसन केले, पण हजारो नागरिक आजही घरालगतच्या जागांच्या कायमस्वरूपी मालकी हक्कापासून वंचित आहेत.
कर भरतो, 8 अ उतारा आहे, भोगवटादार नोंद आहे… तरी मालकी हक्क नाही!
आता धाराशिव व लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्याची वेळ आली आहे.
#भूकंपग्रस्त_न्याय
#पुनर्वसन_हक्क
#सास्तूर
#धाराशिव
#लातूर
#उमेशदादाफाउंडेशन

Comments
Post a Comment